-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी - २० सामन्यात ३००० धावांचा टप्पा गाठला आहे.
ठळक मुद्दे
-
कोहलीने ४९ चेंडूंत ७३ धावांची खेळी केल्यामुळे भारताला ५ सामन्यांची टी - २० मालिका बरोबरीत आणता आली.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२००० धावा करणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे.
-
रिकी पॉन्टिंग आणि ग्रॅमी स्मिथ यांच्यासोबत तो कर्णधारांच्या यादीमध्ये सामील झाला आहे.