• जपानी कंपनी नोमुरामार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील भारताच्या GDP वाढीचा अंदाज १२.६% इतका व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • वाढत्या कोरोनाविषाणू प्रकरणांमध्ये तसेच जास्त चलनवाढीच्या दरम्यान सदर अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.