• १९९९ सालापासून 'कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas)' दरवर्षी २६ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • भारताचा कारगिल संघर्षातील पाकिस्तानवरील विजय साजरा करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • २०२१ हे वर्ष कारगिल युद्धाच्या विजयाचे २२ वे वर्ष आहे.