-
भारतामध्ये 'राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन (National Anti Terrorism Day)' हा २१ मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
शांतता, सुसंवाद आणि मानवजातीचा संदेश देण्यासाठी तसेच लोकांमध्ये ऐक्य वाढविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते.
-
देशाचे ६ वे पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द १९८४ ते १९८९ पर्यंत होती.